मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ फेब्रुवारी || Dinvishesh 28 February ||


जन्म

१. क्रिषण कांत, भारताचे उपराष्ट्रपती (१९२७)
२. दिग्विजय सिंग, भारतीय राजकिय नेते (१९४७)
३. वर्षा उसगावकर, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६८)
४. पियरे फतोऊ, फ्रेंच गणितज्ञ (१८७८)
५. रवींद्र जैन , गीतकार, संगीतकार (१९४४)
६. बर्नार्डफ्रँक, फ्रेंच लेखक (१९२७)
७. डॉ शंकर दामोदर पेंडसे, मराठी साहित्यिक, लेखक (१८९७)
८. मनिजिंदर सिंघ सिर्सा, भारतीय राजकीय नेते (१९७२)
९. विदुषी पद्मा तळवलकर, गायिका (१९४८)
१०. विजय बहुगुणा, भारतीय राजकीय नेते (१९४७)
११. त्रिस्टन लुईस, अमेरीकन लेखक (१९७१)
१२. लिनस कार्ल पोलिंग, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०१)

मृत्यु

१. डॉ राजेंद्र प्रसाद , भारताचे पहिले राष्ट्रपती (१९५३)
२. हर्मांन वों देर हर्डत, जर्मन इतिहासकार (१७४६)
३. जॉन रोमने रॉबिन्सन, आयरिश खगोलशास्त्रज्ञ (१८८२)
४. राजा गोसावी, मराठी सुप्रसिद्ध अभिनेते (१९९८)
५. इसान जाफ्री, भारतीय राजकीय नेते (२००२)
६. फ्रेडरिक एबर्ट जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१९२५)
७. चार्ल्स नोकॉले, जिवाणू शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९३६)
८. आडोल्फ सचार्फ, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६५)
९. कृष्ण गंगाधर दीक्षित, गीतकार, लेखक(१९९५)
१०. कमला नेहरू, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (१९३६)
११. फिडेल संचेझ हर्नंदेझ, एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष (२००३)
१२. जयेंद्र सरस्वती, हिंदु धर्मगुरू (२०१८)

घटना

१. डॉ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रामन प्रभावचा शोध लावला. (१९२८)
२. अमेरिका आणि मेक्सिको मधील युध्दात मेक्सिकोला हार पत्करावी लागली. (१८४७)
३. इजिप्तला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९२२)
४. थिएटर म्युझियमची स्थापना अमस्टरडॅम येथे झाली. (१९२५)
५. नायलॉनचा शोध वॅलेस कॅरोथर्स यांनी लावला. (१९३५)

महत्त्व

१. राष्ट्रीय विज्ञान दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...