मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किनारा ...

"पावलं चालतात त्या समुद्र किनारी आठवणीत आहे आज कोणी सुर्य ही अस्तास जाताना थांबला जरा मझं जवळी ती लाट पुसते मज काही आठवण असते तरी काय ही? मझं सारखे पुन्हा पुन्हा येताना ओल...

कवितेतुन ती...

ती मला नेहमी म्हणायची कवितेत लिहिलंस का कधी मला माझ्यासाठी लिही म्हटलं तर सुचतंच नाही का रे तुला इतक सार लिहिताना आठवलंस का कधी मला वाटतं एकदा डोकावून मनातुन वाचावं तु...

आठवणं...

तुझी आठवण यावी अस कधीच झालंच नाही तुला विसरावं म्हटलं पण विसरता ही येत नाही कधी स्वतःला विचारलं मी पण मन मला बोललंच नाही तुझ्या राज्यातुन ते कधी परत माझ्याकडे आलंच नाही ...

हरवलेले क्षण ...

विस्कटलेल हे नातं आपलं पुन्हा जोडावंस वाटलं मला पण हरवलेले क्षण आता पुन्हा सापडत नाहीत कधी दुर अंधुक आठवणीत तु दिसली होतीस मला वाटलं होतं पुन्हा भेटावं पण धीरच झाला ना...

बार्शी आणि ... !!

   मी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी चार ओळीत उत्तर द्या या प्रश्नाला देखील आमचे बार्शीतले विद्यार्...

एकांतात बसुन ...!!

एकांतात बसुनही कधी एकट अस वाटतंच नाही घरातल्या भिंतींही तेव्हा बोल्या वाचुन राहत नाही तु एकटाच राहिलास इथे सोबत तुझ्या कोणीच नाही आयुष्यभर दुसर्‍यासाठी जगुन हाती तु...